Year: 2022
-
मुंबई
‘घरोघरी तिरंगा’ अभियानाचा राज्यपालांच्या हस्ते शुभारंभ
नवी दिल्ली, दि.7 – दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनात ‘घरोघरी तिरंगा’ अभियानाचा शुभारंभ राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आला. येथील कस्तुरबा गांधी…
Read More » -
मुंबई
महाराष्ट्राच्या कृषीक्षेत्रात आमूलाग्र बदल घडविण्यावर भर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नवी दिल्ली, दि. 7:- पीक पधद्धतीतील वैविध्य, सिंचन व्यवस्थेचे बळकटीकरण, शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पारंपरिक शेतीबरोबरच सेंद्रीय व नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन…
Read More » -
मुंबई
ओबीसी समाजाच्या समस्या दूर करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नवी दिल्ली, दि. 7 :- ओबीसी समाजाच्या समस्या समजून घेऊन त्या दूर करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र…
Read More » -
मुंबई
मुंबईत येत्या 9 ते 13 ऑगस्ट दरम्यान “22 वा भारत रंग महोत्सव” हा राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचा नाट्य महोत्सव होणार
मुंबई 7 ऑगस्ट 2022 (PIB) स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम साजरे केले जात आहेत. यानिमित्त, केंद्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य…
Read More » -
केंद्रीय योजना
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा-जामनेर रेल्वे मार्गाच्या गेज परिवर्तनासह बोदवडपर्यंत होणार विस्तार
नवी दिल्ली दि.४ : जळगाव जिल्हयातील पाचोरा-जामनेर रेल्वे मार्गाचे गेज परिवर्तन आणि बोदवडपर्यंत विस्तार करण्याची शिफारस‘प्रधानमंत्री (पीएम) गतिशक्ती राष्ट्रीय बृहद…
Read More » -
खान्देश
सुकी नदी पात्रात अडकलेल्या 9 पर्यटकांना वाचवण्यात जळगाव जिल्हा प्रशासनास यश
जळगाव, दि. 18 – रावेर तालुक्यातील सुकी नदीपात्रात आज सायंकाळी अडकलेल्या नऊ पर्यटकांना चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सुखरूप बाहेर काढण्यात…
Read More » -
मंत्रीमंडळ निर्णय
हर घर तिरंगा अभियानातून राष्ट्रीयता आणि एकात्मता वाढविण्याचा प्रयत्न करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. 17: केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या हर घर तिरंगा या अभियानाद्वारे महाराष्ट्रातील प्रत्येकामध्ये राष्ट्रीयता आणि एकात्मता वाढविण्यात येईल असे…
Read More » -
Crime
मध्य प्रदेशात एसटी बस दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू; सर्व मृतदेहांची ओळख पटली
मुंबई, दि. १८ :- मध्य प्रदेशातील इंदोर येथून महाराष्ट्रात येणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची एक बस नर्मदा नदीत कोसळून…
Read More » -
मनोरंजन
पार्श्वगायक भूपिंदर सिंह यांचे निधन, ‘किसी नजर को तेरा इंतजार आज भी है’ हे त्यांच गाणं आजही प्रचंड लोकप्रिय
मुंबई : ज्येष्ठ पार्श्वगायक भूपिंदर सिंग, ज्यांनी बॉलीवूडचे अनेक गाणी आपल्या पहाडी आवाजात गायली, त्यांचे आज सोमवारी सायंकाळी निधन झाले,…
Read More » -
खान्देश
हतनूर धरणाचे 41 दरवाजे उघडले, तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
जळगाव: संपूर्ण महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाला सुरवात झालेली असून अनेक जिल्ह्यांमध्ये प्रशासनातर्फे रेड अलर्ट तर काही…
Read More »