महाराष्ट्र
-
आता प्रत्येक शासकीय पत्रव्यवहारात झळकणार 350 वा शिवराज्याभिषेकाचे विशेष बोधचिन्ह
मुंबई:- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला यंदा 350 वर्षे पूर्ण झालेली आहे. यानिमित्त राज्य राज्यसरकारच्यावतीने वर्षभर 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा…
Read More » -
धर्मादाय रूग्णालयांमध्ये नियमाप्रमाणे दहा टक्के गरीब रूग्णांना उपचार देणे बंधनकारक – ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ
मुंबई, : मुंबई शहर व राज्यातील धर्मादाय रूग्णालयांमध्ये 10 टक्के गरीब रूग्णांना मोफत उपचाराच्या नियमांचे पालन करून उपचार द्यावेत असे…
Read More » -
पत्रकारांकरिता कल्याणकारी योजना राबविण्यासाठी उच्चस्तरीय अभ्यासगट- मंत्री शंभूराज देसाई
मुंबई, दि. २५ : राज्यातील पत्रकारांकरिता कल्याणकारी योजना राबविण्यासाठी उच्चस्तरीय अभ्यासगट स्थापन करण्यात येईल, असे मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत सांगितले.आमदार…
Read More » -
PM किसान व विमा योजनांचे पैसे हडपणाऱ्या सर्वच बोगस शेतकऱ्यांकडून वसुली सुरू – कृषिमंत्री धनंजय मुंडे
मुंबई दि. २५ : ग्रामीण भागातील शेतीला समृद्धी देण्याच्या व्यापक उद्देशाने तयार करण्यात आलेली पोकरा योजना अत्यंत फायदेशीर असून ती…
Read More » -
उद्धव ठाकरेंनी खेकड्यांना जपलं असत तर शिवसेना कधीच फुटली नसती- ना. गुलाबराव पाटील,पाणी पुरवठा मंत्री
मुंबई, 25 जुलै | शिवसेना खासदार व सामनाचे कार्य़कारी संपादक संजय राऊत यांनी माजी मुख्यमंत्री, उ बा ठाकरे गटाचे प्रमुख…
Read More » -
केळी महामंडळ अजूनही स्थापन नसल्याने शेतकऱ्यांसाठी निधी वापरता येणार नाही – आ.संजय सावकारे
मुंबई दि-25 काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री महोदयांनी जळगाव जिल्ह्यात आल्यानंतर केळी महामंडळ स्थापन करून त्यासाठी 100 कोटींचा निधी देणार असल्याची घोषणा…
Read More » -
बस पलटी,55 प्रवासी घेऊन जाणाऱ्या बसचे घाटात ब्रेक फेल, बुलढाण्यातील राजूर घाटात भीषण अपघात
बुलढाणा दि-25 बुलढाणा जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली असून मलकापूर- बुलढाणा बसचा भीषण अपघात झाला आहे. बसचं ब्रेक फेल…
Read More » -
उद्या मुंबई,ठाणे पुण्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट,पर्यटनाला न जाण्याचं प्रशासनाचं आवाहन
मुंबई दि-24 संपूर्ण राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे पूरसदृश परिस्थिती आहे. अशातच हवामान…
Read More » -
जळगाव जिल्ह्यात मध्यान्ह भोजन योजनेचा लाभ घेणारे 70 हजार मजूर कुठून आले ? आ. एकनाथराव खडसेंचा विधानपरिषदेत सवाल
मुंबई दि-24 जळगाव जिल्ह्यात एका वर्षामध्ये 70 हजार बांधकाम मजूर भर उन्हामध्ये काम करत होते. जळगाव जिल्हाधिकारी यांच्या रेकॉर्डनुसार जिल्ह्यात…
Read More » -
राष्ट्रवादीचे अजित पवार मुख्यमंत्री होणार का ? देवेंद्र फडणवीस बोलले की…
मुंबई दि-24 राष्ट्रवादीचे मंत्री अनील पाटील यांनी खूप मोठं वक्तव्य केलं. अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हावं अशी दिल्लीतील ज्येष्ठ नेत्यांची…
Read More »