आरोग्य
-
पाच लाख रुपयांहून अधिक खर्चाच्या दुर्धर नऊ आजारांवरील उपचारांसाठी रुग्णांना निधी मिळणार
विस्तारित महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत रुग्णांच्या दाव्यापोटी मिळणाऱ्या रक्कमेचा विनियोग राज्य…
Read More » -
भुसावळ दीपनगर वीजनिर्मिती प्रकल्पातील राखेच्या विक्रीसाठी शासनाची नवी कार्यपद्धती: स्थानिकांना प्रोत्साहन व रोजगार निर्मितीच्या उपाययोजना
भुसावळ, दि. २१ सप्टेंबर २०२५: महाराष्ट्र राज्य विद्युत उत्पादन कंपनी (महानिर्मिती) संचालित भुसावळ तालुक्यातील दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात दरवर्षी ४५.६९…
Read More » -
‘त्या’ किडनी रॅकेट प्रकरणांचा पर्दाफाश होणार ! अनेकांचे धाबे दणाणले, माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली एसआयटी गठित
पुणे, दि-१२/०९/२०२५: पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये २०२२ मध्ये उजेडात आलेल्या किडनी रॅकेट प्रकरणाने पुन्हा एकदा वेग घेतला आहे. आज महाराष्ट्र…
Read More » -
हतनूर प्रकल्प ;११ गावांच्या पुनर्वसनाचा सकारात्मक मार्ग काढण्याबाबत आ.चंद्रकांत पाटील आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव यांची बैठक संपन्न
मुंबई, दि, 07/08/25 : जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील हतनूर धरण प्रकल्पातील ११ गावांच्या पुनर्वसन संदर्भात मदत व पुनर्वसन विभाग आणि जलसंपदा…
Read More » -
हतनूर धरणाचे २० दरवाजे यंदा प्रथमच उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा, भुसावळ तालुक्यात गाळयुक्त पाणी मिळण्याची शक्यता
भुसावळ- दि:-27 जुलै , उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण असलेल्या जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू…
Read More » -
बॉम्बे नर्सिंग ॲक्टमध्ये सुधारणा विधेयक पुढील अधिवेशनात आणणार – सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर
मुंबई दि.१७:- बॉम्बे नर्सिंग अॅक्टमध्ये सुधारणा करण्यासंदर्भात वैद्यकीय व्यावसायिक, डॉक्टर यांच्याकडूनही सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार या क्षेत्रातील तज्ञ आणि लोकप्रतिनिधी…
Read More » -
कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाला विलंब झाल्यास कारवाई करणार – आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर
मुंबई, दि. १४ जुलै : राज्यात कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर आणि नियमाप्रमाणे झाले पाहिजे. एखादी कंपनी कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत अथवा…
Read More » -
राज्यातील सर्व प्रकारच्या मॉल्सनी अग्निसुरक्षेचे निकष पूर्ण न केल्यास वीज,पाणी तोडण्यासह कायदेशीर कारवाई करणार- मंत्री उदय सामंत
मुंबई, दि.०३/०७/२५ : मुंबईतील लिंक स्क्वेअर मॉल (२९ एप्रिल २०२५) व ड्रीम मॉलमध्ये वारंवार लागणाऱ्या आगींच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने फायर ऑडिटसंदर्भात कडक पावले…
Read More » -
भुसावळ,अकोला,चंद्रपूरसह राज्यात तीन ठिकाणी महानिर्मिती उभारणार १०७१ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यातील तीन लाख शेतकऱ्यांना लाभ होणार
मुंबई, दि.२४ : पारंपरिक ऊर्जेवरील अवलंबित्व कमी करून कार्बन उत्सर्जन घटवून शेतक-यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित वीजपुरवठा देवून शेतीची उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी शासन…
Read More » -
खड्ड्यांच्या तक्रारीसाठी आता खड्डे तक्रार निवारण प्रणाली कार्यान्वित, अशी करा तक्रार
मुंबई, दि-२३/०६/२०२५, – पावसाळ्यानंतर रस्त्यांमध्ये खड्डे पडतात. असे खड्डे जलद दुरुस्त करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे तक्रार निवारण प्रणाली विकसित केली…
Read More »