अर्थकारण
-
आता कॅश बाळगण्याची गरज नाही ! UPIच्या माध्यमातून थेट बँकेत भरता येणार पैसे; RBI ची मोठी घोषणा
नवी दिल्ली, दि -५ एप्रिल , रिझर्व बँक ऑफ इंडियाने एक क्रांतिकारक घोषणा केलेली आहे. ज्यामुळे आता सर्वसामान्य जनतेचा बँकेत…
Read More » -
पैसे नसल्याने मी निवडणूक लढवू शकत नाही-निर्मला सीतारामन यांचे मोठं लक्षवेधी विधानं
मुंबई ,दिनांक – 27 मार्च ,भारतीय जनता पार्टीने लोकसभेच्या निवडणुकांसाठी उमेदवारांची आज सातवी यादी जाहीर केली आहे. या सातव्या यादीतही…
Read More » -
भारताला विकसित देश बनविण्यासाठी लॉजिस्टिक क्षेत्राचे मोठे योगदान -राज्यपाल रमेश बैस
मुंबई, दि. 27 : भारताला विकसित देश बनवण्यात निर्यात क्षेत्राचे आणि विशेषतः लॉजिस्टिक क्षेत्राचे योगदान महत्वाचे आहे. भारताला पाच ट्रिलियन…
Read More » -
निवडणूक रोख्यांनंतर आता ७००० कोटींच्या PM केअर्स फंडाचे देणगीदार उघड होणार ? यापुढे ऑडिट ‘कॅग’ करणार ?
मुंबई दि-२५ मार्च, गेल्या आठवड्यात काही वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात अडकलेल्या निवडणूक रोख्यांची माहिती भारतीय स्टेट बँकेने सर्वोच्च न्यायालयाचा दणका बसल्यानंतर…
Read More » -
महाराष्ट्राच्या विकासाचा ‘गेमचेंजर’ ठरणार ‘मुंबई ट्रान्स हार्बर लिंक’ प्रकल्प अर्थात ‘अटल सेतू’
#mumbai trans hourbor link project मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे. बेटांचे शहर असलेल्या मुंबईच्या रहिवाश्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी…
Read More » -
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (MIDC) कामगिरीवर भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (CAG) यांनी ओढले धक्कादायक ताशेरे,अहवाल जारी
मुंबई (वृत्तसंस्था) दि-20 महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे कार्पोरेट गव्हर्नसचे , नियोजन, औद्योगिक क्षेत्रांचा विकास, भूसंपादन , मूल्यनिर्धारण आणि वाटप ,…
Read More » -
महाराष्ट्राची अर्थव्यवस्था गरुड झेप घेईल– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. 12:- ‘महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषदेचा अहवाल राज्याच्या प्रगतीची गुरुकिल्ली ठरेल. यातून महाराष्ट्राची अर्थव्यवस्था गरूड झेप घेईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
Read More »