राजकीय
-
महाराष्ट्रात आजपासून इलेक्ट्रॉनिक बॉण्डची सुरुवात,आता कागदी बॉण्डची गरज संपणार; जाणून घ्या ई-बॉण्डचे फायदे
मुंबई – महाराष्ट्र सरकारने एक क्रांतिकारी पाऊल उचलले असून आजपासून इलेक्ट्रॉनिक बॉण्ड (E-Bond) प्रणाली सुरू केली आहे. आतापर्यंत स्टॅम्प ड्युटी…
Read More » -
महाराष्ट्रातील 32 जिल्हा परिषद व 336 पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर
मुंबई, दि. 3 ऑक्टोबर 2025: महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 32 जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत 336 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी…
Read More » -
प्रदूषणमुक्त ई-बसेस आरामदायी व परवडणाऱ्या ई बसेस जिल्हावासीयांच्या सेवेत दाखल -पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव, दि. २७ सप्टेंबर – “जळगाव जिल्ह्यात दाखल झालेल्या ई-बसेस या पर्यावरण वाचविण्याचे नवे साधन आहेत. धूर व आवाज प्रदूषण…
Read More » -
जळगाव विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आगमन –राज्यसभा खासदार ॲड. उज्ज्वल निकम यांनी केले स्वागत
जळगाव, दि. २७ सप्टेंबर २०१५ –महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आज जळगाव विमानतळावर आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी राज्यसभा खासदार पद्मश्री…
Read More » -
जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागातील शेतकऱ्यांना भरीव नुकसान भरपाई देणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
जळगाव दि.27/09/25,- जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागातील शेतकऱ्यांना भरीव प्रमाणात नुकसान भरपाई देण्यात येईल, त्यासाठी नियमांची अडचण येऊ दिली जाणार…
Read More » -
भुसावळातील पत्रकार संघटनांकडून नाशिक त्र्यंबकेश्वर येथील पत्रकारांवरील भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध; कठोर कारवाईची मागणी
भुसावळ, दि. २६ सप्टेंबर २०२५: त्र्यंबकेश्वर, नाशिक येथे २० सप्टेंबर २०२५ रोजी स्वामी समर्थ केंद्राजवळील पार्किंगच्या किरकोळ वादातून पत्रकारांवर झालेल्या…
Read More » -
१ लाखाहून अधिक बोगस बांधकाम कामगारांवर कामगार उपायुक्तांची कारवाई: कोल्हापूरमध्ये मोठा घोटाळा उघड
मुंबई/कोल्हापूर, २५ सप्टेंबर २०२५: महाराष्ट्रातील बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या नोंदणीत मोठ्या प्रमाणात बोगस नोंदणी आढळली असून, कोल्हापूर जिल्ह्यात एक लाखाहून…
Read More » -
भुसावळ जिल्हा दृष्टीपथात ? जळगाव सार्वजनिक बांधकाम (उत्तर) विभागाचे कार्यालय भुसावळ येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय जारी
जळगाव, २५ सप्टेंबर २०२५: महाराष्ट्र शासनाने जळगाव जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम (उत्तर) विभागाचे कार्यालय भुसावळ येथे स्थलांतरित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला…
Read More » -
राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीसांना सरकारची भाऊबीजेची भेट जाहीर ! एकूण ४० कोटीं रुपयांची मंजुरी
मुंबई, २५ सप्टेंबर २०२५: महाराष्ट्र शासनाने एकात्मिक बाल विकास सेवा (ICDS) योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या मानधनी…
Read More » -
पंडीत दीनदयाल उपाध्याय जयंती निमित्त भुसावळ भाजपाने राबविले स्वच्छता अभियान
भुसावळ -भारतीय जनसंघाच्या पायाभरणीत महत्त्वाचा वाटा असणारे, एकात्मवाद व अंत्योदय विचारांचे प्रणेते “स्व.पंडित दीनदयाल उपाध्याय” यांच्या जयंती निमित्त भारतीय जनता…
Read More »