मुंबई, दि. २६ : राज्यातील बांधकाम कामगारांची बनावट कागदपत्रांच्या आधारे नोंदणी करून त्यांच्याकडून आर्थिक फसवणूक करण्यासह शासनाची आर्थिक फसवणूक करणाऱ्या बोगस बांधकाम कामगार आणि दलालांविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील विविध भागातून लोकप्रतिनिधी व बांधकाम कामगारांकडून तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. नोंदणी, कीट वाटप वContinue Reading

पुणे दि-२५/०६/२०२५, संपूर्ण राज्यातील विविध प्रकारच्या काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना “शाळा सोडल्याचा दाखला व मार्कलिस्ट देत असताना रक्कम घेतल्याबाबतच्या तक्रारी पुणे येथील शिक्षण संचालनालयास गेल्या काही दिवसांपासून तक्रारी प्राप्त होत आहेत.काही दिवसांपूर्वी इ. १० वी, ११ वी व १२ वी चे निकाल जाहीर करण्यात आलेले असून विद्यार्थी पुढील शिक्षणाकरीता संबंधित शाळा,Continue Reading

नवी दिल्ली,23/06/25 : भुसावळची सानवी आनंद सोनवणे हिने थायलंडमध्ये पार पडलेल्या सातव्या आंतरराष्ट्रीय रोलर रिले स्केटिंग स्पर्धेत भारताचे नाव उज्ज्वल केले आहे. 18 ते 20 जून 2025 या कालावधीत रोलर रिले फेडरेशन ऑफ इंडिया यांच्यावतीने थायलंडमध्ये झालेल्या या स्पर्धेत भारतासह सहा देशांचे खेळाडू सहभागी झाले होते. सानवी ही पोदार इंटरनॅशनलContinue Reading

मुंबई, दि-२३/०६/२०२५, – पावसाळ्यानंतर रस्त्यांमध्ये खड्डे पडतात. असे खड्डे जलद दुरुस्त करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे तक्रार निवारण प्रणाली विकसित केली आहे. त्यामुळे नागरिकांना आता खड्डयांबाबतची तक्रार ऑनलाईन करता येणार आहे.    सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजाचे संगणकीकारण करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन माहिती प्रणाली विकसित करण्यात आली आहे. त्यासोबतच खड्ड्यासाठी तक्रार प्रणाली विकसीत केली आहे.             नागरिकContinue Reading

अहमदाबाद – गुरुवारी दुपारी लंडनसाठी उड्डाण घेतलेलेएअर इंडियाचे विमान टेकऑफनंतर काही मिनिटांतच दुर्घटनाग्रस्त झाले. अहमदाबाद विमानतळापासून काही अंतरावरील मेघानीनगर परिसरात हे विमान कोसळले. हा अपघात इतका भयंकर होता की दुर्घटनेनंतर विमान जळून खाक झाले. त्याशिवाय ज्या इमारतीला विमान धडकले त्या इमारतीलाही आग लागली. या विमानात २ पायलट, १० क्रू मेंबर्ससहContinue Reading

जळगाव – गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच राज्य निवडणूक आयोगाला येत्या सहा महिन्यात निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर निवडणूक आयोगाने अनेक राज्य शासनाने निवडणुकांची तयारी सुरू केलेली असून काल निघालेल्या शासन निर्णयानुसार महापालिका नगर परिषद नगरपंचायतीच्या होणाऱ्या निवडणुकांसाठी प्रभाग रचना जाहीर केलेली आहे.Continue Reading

मुंबई दि-03/06/2025, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या महायुती सरकारने पत्रकारितेची मानदंड, निकष आणि पत्रकारीतेच्या सर्व कायद्याचे काटेकोरपणे अनुपालन करून अटी शर्ती पूर्ण करणाऱ्या डिजीटल मिडियाच्या पत्रकारांना राजमान्यता देऊन आज न्याय मिळवून दिला आहे. त्यामुळे पत्रकारांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या महायुती सरकारचे आभार मानलेले आहे.राज्यContinue Reading

मुंबई, दि. 3 : राज्यात सध्या काही रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळून येत असून सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत कोविड तपासणी व उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.कोविड हा आजार विषाणूमुळे होणारा आजार आहे. सद्यस्थितीत कोविडसाठी राज्यातContinue Reading

नवी दिल्ली, 27/05/25 :  विविध क्षेत्रांमध्ये  अतुलनीय काम करणा-या  68 मान्यवरांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते  देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असणाऱ्या ‘पद्म पुरस्कारां’ ने सन्मानित करण्यात आले. यात महाराष्ट्रातील  सहा मान्यवरांचा  समावेश आहे. राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात राष्ट्रपती यांच्या हस्ते दुस-या  व अंतिम टप्यात पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमात उपराष्ट्रपती जगदीप धनखड, प्रधानमंत्री नरेंद्रContinue Reading

तासगाव तालुक्यातील कवठेएकंद येथील रेशीम धागा निर्मिती केंद्र येथे वस्त्रोद्योग मंत्री मा.ना.संजय सावकारे यांनी आज भेट देऊन पाहणी केली.याप्रसंगी रेशीम विकास अधिकारी पी. एस. पाडवी, जिल्हा रेशीम कार्यालयाचे वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक सुनिल पाटील, वरिष्ठ क्षेत्र सहाय्यक बी.डी. माने, नायब तहसिलदार प्रकाश बुरूंगले, पोलीस पाटील सुरेश पाटील आदी उपस्थित होते. रेशीमContinue Reading