पुणे
-
वनसंरक्षणासाठी शासनाची कठोर पावले: दोन महिन्यांतून किमान एकदा बैठक न घेतल्यास अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई
मुंबई, दि. ३ ऑक्टोबर २०२५: महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने वनसंरक्षण आणि वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमाला गती देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय…
Read More » -
महाराष्ट्रात आजपासून इलेक्ट्रॉनिक बॉण्डची सुरुवात,आता कागदी बॉण्डची गरज संपणार; जाणून घ्या ई-बॉण्डचे फायदे
मुंबई – महाराष्ट्र सरकारने एक क्रांतिकारी पाऊल उचलले असून आजपासून इलेक्ट्रॉनिक बॉण्ड (E-Bond) प्रणाली सुरू केली आहे. आतापर्यंत स्टॅम्प ड्युटी…
Read More » -
महाराष्ट्रातील 32 जिल्हा परिषद व 336 पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर
मुंबई, दि. 3 ऑक्टोबर 2025: महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 32 जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत 336 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी…
Read More » -
अतिवृष्टीमुळे सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभांना मुदतवाढ ; सहकार आयुक्तांचे आदेश
पुणे, १ ऑक्टोबर २०२५: महाराष्ट्र राज्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, अनेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली…
Read More » -
१ लाखाहून अधिक बोगस बांधकाम कामगारांवर कामगार उपायुक्तांची कारवाई: कोल्हापूरमध्ये मोठा घोटाळा उघड
मुंबई/कोल्हापूर, २५ सप्टेंबर २०२५: महाराष्ट्रातील बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या नोंदणीत मोठ्या प्रमाणात बोगस नोंदणी आढळली असून, कोल्हापूर जिल्ह्यात एक लाखाहून…
Read More » -
राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीसांना सरकारची भाऊबीजेची भेट जाहीर ! एकूण ४० कोटीं रुपयांची मंजुरी
मुंबई, २५ सप्टेंबर २०२५: महाराष्ट्र शासनाने एकात्मिक बाल विकास सेवा (ICDS) योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या मानधनी…
Read More » -
शेतकऱ्यांनी Farmer ID ओळखपत्राबाबत सावधान, फसवणूक रोखण्यासाठी कृषी आयुक्तालयाची स्पष्ट सूचना
पुणे, २४ सप्टेंबर २०२५: भारत सरकारच्या ॲग्रीस्टॅक उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांसाठी डिजिटल फार्मर आयडी (Digital Farmer ID) तयार करण्यात येत आहे. मात्र,…
Read More » -
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र शासनाची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना लागू,अधिक शिष्यवृत्ती मिळण्याचा मार्ग मोकळा
जळगाव -महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दिनांक 3 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या…
Read More » -
नाशिकमध्ये चार पत्रकारांवर गावगुंडांचा भ्याड हल्ला, गुंडांवर तात्काळ कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
नाशिक त्र्यंबकेश्वर येथे चार ते पाच पत्रकारांवर झालेल्या अमानुष मारहाणीची घटना समोर समजताच यांची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
Read More » -
अवैध वाळू वाहतुक करणाऱ्या सर्व वाहनांचा परवाना तात्काळ निलंबित करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि-20/09/25: राज्यात मोठ्या प्रमाणात वाळू व इतर गौण खनिजांचे अनधिकृत उत्खनन, वापर, वाहतूक व तस्करीचे प्रकार वारंवार घडत असल्याचे निर्देनास येत आहे.…
Read More »