महाराष्ट्र
-
राज्य मंत्रिमंडळाचे फेरबदलासह रखडलेले खातेवाटप अखेर जाहीर
मुंबई, दि. १४: राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्येदेखील काही फेरबदल करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खातेवाटप…
Read More » -
पुणे महापालिकेत 25 तृतीयपंथी सुरक्षारक्षकांची नियुक्ती, पुणे महापालिकेचा ऐतिहासिक निर्णय
पुणे दि-14 : पुणे महापालिकेच्या सुरक्षा विभागानेतृतीयपंथी सदस्यांचा समावेश करून सर्व समावेशकतेच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.सर्वत्र वाखाणल्या गेलेल्या…
Read More » -
हतनुर धरणाचे 24 दरवाजे 1.50 मीटरने उघडले,तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
जळगाव दि-14 खान्देशातील सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प असलेल्या हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने हतनुर धरणाचे रात्री 7 वाजेच्या…
Read More » -
सेल्फी घेण्यासाठी थांबलेल्या महिलेवर चाकूचा धाक दाखवून 8 जणांचा सामुहिक बलात्कार, 45,000 रू सुद्धा लुटले
बुलढाणा दि:-14 जिल्ह्यातील राजूर घाटात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रस्त्याच्या कडेला सेल्फी घेण्यासाठी थांबलेल्या एका 35 वर्षीय महिलेवरचाकूचा…
Read More » -
सौर प्रकल्पासाठी सबस्टेशननिहाय आवश्यक जमिनींची निश्चिती त्वरित करावी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 13 :- मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 मधील सौर प्रकल्पासाठी सबस्टेशननिहाय आवश्यक सुयोग्य जमिनींची निश्चिती योग्यता तपासून…
Read More » -
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा गट गुवाहाटीला जाणार ?अजित पवारांची वाटचाल आता हिंदुत्वाकडे जाणार ?
मुंबई दि-13 मागील वर्षी ज्या पद्धतीने महाविकास आघाडीचे सरकार कोसळून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 50 आमदार फुटून ते गुवाहाटीच्या हॉटेलात…
Read More » -
बालविवाह प्रतिबंधक अधिकार्यांच्या नियुक्ती आणि कामगिरीचा अहवाल देण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे राज्याला निर्देश
मुंबई दि:13- राज्यातील बालविवाह प्रतिबंधक अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आणि कामगिरीची माहिती सादर करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी राज्य सरकारला दिले.बालविवाह…
Read More » -
महाराष्ट्र गुंतवणुकीसाठी सर्वाधिक प्राधान्यक्रम असलेले राज्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. १३: ब्रिटनचे उप उच्चायुक्त हरजिंदर कांग यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. महाराष्ट्रात पर्यावरण, कृषी,…
Read More » -
महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती आणि जिल्हा परिषद शाळा आता सौरऊर्जेवर चालणार, आदर्श उपक्रम
सौर ऊर्जेचा वापर करून वीज बील खर्च शून्य करण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात लातूर जिल्हा नेहमीच नाविण्यपूर्ण योजना राबविण्यात आघाडीवर राहिला आहे…त्यातून “लातूर…
Read More » -
कृषीमंत्री अब्दुल सत्तारांचे मंत्रीपद धोक्यात ? ‘त्या’ प्रकरणी कोर्टाने दिले हे आदेश
छ.संभाजीनगर दि:-13. एकीकडे मंत्रीमंडळाचा विस्तार व खातेवाटप यावरून रात्रंदिवस माथापच्ची सुरू असताना कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर मोठं संकट येऊ घातलय.…
Read More »