महाराष्ट्र
-
एन्काऊंटर स्पेशालिस्ट माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्माच्या बाबतीत पुन्हा एकदा मोठी बातमी समोर आली आहे
मुंबईत तब्बल 139 गुंडांचे एन्काऊंटर करणारे किंवा त्या प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभागी होणारे प्रसिद्ध एन्काऊंटर स्पेशालिस्ट माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा…
Read More » -
कैद्यांमुळे शेकडो तुरुंग “ओव्हर हाऊसफुल” झाल्याने आता उपाय म्हणून ओपन-एअर कारागृह सुरू करणार – सुप्रीम कोर्ट
देशातील विविध प्रकारच्या छोट्या मोठ्या तुरुंगांमध्ये शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची संख्या ही दिवसेंदिवस सर्वदूर वाढत असून यामुळे तुरुंगातील जागा कमी…
Read More » -
डॉ नरेंद्र दाभोळकर हत्येप्रकरणी दोन आरोपींना जन्मठेप,11 वर्षांनंतर लागला निकाल
पुण्यातील विशेष न्यायालयाकडून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात प्रकरणात ११ वर्षांनी आपला निकाल जाहीर केला…
Read More » -
माहिती गोळा करण्यात अडचण RTI कायद्यांतर्गत माहिती नाकारण्याचे कारण असू शकतं नाही-हायकोर्टाचा मोठा निर्णय
माहिती एकत्र करण्यात अडचण आहे, मागितलेली माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध नाही आणि ती एकत्रित करण्यासाठी बराच वेळ लागेल, हे माहिती…
Read More » -
1993 च्या दंगलीनंतरची परिस्थिती पुन्हा उद्भवू नये म्हणून पोलिसांच्या निवासांसाठी तात्काळ व्यवस्था करा-सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश
सर्वोच्च न्यायालयाने 06 मे रोजी दिलेल्या आपल्या आदेशात असे निरीक्षण नोंदवलेलं आहे की, 1993 च्या मुंबई दंगलीशी संबंधित अहवालात न्यायमूर्ती…
Read More » -
रुग्णवाहिकेच्या ताफ्यासाठी निविदा प्रक्रियेतील कथित अनियमिततेबद्दल मुंबई हायकोर्टानेच सुमोटो जनहित याचिका दाखल केली आहे
आपत्कालीन वैद्यकीय सेवा आणि रुग्णवाहिकांचा पुरवठा आणि ऑपरेशनसाठी राज्य सरकारच्या निविदा प्रक्रियेतील कथित अनियमिततेबाबत मुंबई उच्च न्यायालयाने स्वतः हून दखल…
Read More » -
मुस्लिम व्यक्ती हिंदू महिलेसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपचा हक्क सांगू शकत नाहीत- अलाहाबाद उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
इस्लाम धर्माचे धार्मिक आचरण करणारी मुस्लिम असल्याचा दावा करणारी व्यक्ती लिव्ह-इन रिलेशनशिपचा हक्क सांगू शकत नाही, विशेषत: जेव्हा त्याला जिवंत…
Read More » -
कैद्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे वकील, कुटुंबीयांना भेटण्यासाठी तात्काळ सुविधा सुनिश्चित करा- मुंबई हायकोर्ट
मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी महाराष्ट्र सरकारला ई-मुलाखत प्रणालीच्या अंमलबजावणीला तात्काळ लागू करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा तयार केलेल्या आहेत की नाही…
Read More » -
केळीच्या दरात झाली 300 रुपयांनी वाढ, जिल्हाधिकारी यांच्या मध्यस्तीने केळी उत्पादक सुखावले
जळगांव-दि.8 जिल्ह्यातील रावेर व परिसरात मोठ्या प्रमाणात केळीचे पिकाचे उत्पादन घेतले जाते. मात्र काढणी झालेल्या केळीचे दर हे बऱ्हाणपूर बाजार…
Read More » -
औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव करण्याच्याबाबत मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय
मुंबई, दि: 8 मे, मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी महाराष्ट्र सरकारच्या औरंगाबाद शहर आणि महसूल क्षेत्राचे अधिकृतपणे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद…
Read More »